प्रतापगडावर मज शिवराय दिसती

प्रतापगड

प्रतापगड चला जाऊया गड-किल्ल्यांवर (प्रतापगडावर मज शिवराय दिसती) नानाभाऊ माळी दिनांक २१जानेवारी २०२४ रविवारी आमच्या तुकडीचे सेनापती आदरणीय वसंतराव बागूल सरांच्या देखरेखीखाली आम्ही प्रतापगडावर गेलो होतो!हिवाळा त्यात हिरवळ, आम्ही देहभान विसरलो होतो!शुरांच्या महाकीर्तीने अचंबित झालो होतो!सह्याद्री पर्वत डोळ्यात बसत नव्हता!आम्हासं प्रतापगड दिसत होता! इतिहासातील अनंत पानांवर राजे राज्य करीत आहेत!छत्रपती शिवरायांच्या आदेशानुसार जावळीच्या घनदाट जंगल … Read more

मनोज जरांगेंनी कोर्टात हजर रहावे

मनोज जरांगेंनी कोर्टात हजर रहावे – मुंबई हायकोर्ट मनोज जरांगे पाटील यांचा जालन्याच्या अंतरवली सराटी गावाहून निघालेला मोर्चा आता पुण्यापर्यंत पोहोचला आहे. हा मोर्चा आता पुण्याच्या येरवडाला पोहोचला आहे. मनोज जरांगे यांच्या या मोर्चा आणि मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. जरांगे यांच्यासोबत … Read more

कर्नाटक जिजाऊ ब्रिगेडने मनाया जिजाऊ सावित्री जन्मोत्सव

कर्नाटक जिजाऊ ब्रिगेडने मनाया जिजाऊ सावित्री जन्मोत्सव कर्नाटक राज्य के भालकी शहर मे कर्नाटक जिजाऊ ब्रिगेड द्वारा जिजाऊ सावित्री जन्मोत्सव हर्षोल्हास से मनाया गया. जन्मोत्सव की सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ पूजन के बाद रॅली से की गई. रॅली मे स्कूल के बच्चों के साथ महिलाओं की उपस्थिती जादा थी. रॅली के मार्ग में राष्ट्रपिता महात्मा गांधी … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 14

chhatrapati shivaji maharajanche balpan nibandh

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 14बंदोबस्तात खजिना वाड्यात आला. मोहरांची, सोनेनाण्यांची मोजदाद झाली. दादोजींना जेव्हा हे समजले, तेव्हा ते राजांना म्हणाले, ‘बरं झालं. अडचणीच्या वेळी तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न झाली. देवानं देणं दिलं आहे. तो खर्च करायला तुम्ही मुखत्यार आहात. पण सारे अंदाज बांधून कामं उभी करा.” दादोजींच्या एवढ्या मान्यतेवरही राजे खूश होते. तिन्ही गडांची … Read more

मनोज जरांगे यांच्या इमानदारीच्या कहाण्या

मनोज जरांगे यांच्या इमानदारीच्या कहाण्या..! आपला मृत्यू आपल्या डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा मनोज जरांगे समाजासाठी आपला हट्ट सोडायला तयार नाहीत, आजच्या काळात सरकारी कार्यालयासमोर तंबू ठोकून तोडीपाणी करणारे लोक कमी नाहीत, अगदी खूप इमानदार आहे असा वाटणारा माणूस सुद्धा खूप सिक्रेट लेव्हलला कसे शेण खातात हे मी अगदी जवळून पाहिले आहे पण या काळात मनोज … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 11

छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा  विवाह

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 11 खेडबाऱ्याचा मुक्काम लौकरच पुण्याला हलला. शिवाजीराजांनी पुण्याला जायची घाईच घेतली. जिजाऊंना अलीकडे शिवाजीचे वर्तनच कळत नव्हते. रांझ्याच्या पाटलाचे प्रकरण झाल्यापासून राजे गंभीर बनले होते. घरी एकटे बसत; नाही तर बहुधा फिरतीवर असत. पुण्याला येताच राजे परत रोहिडेश्वरी गेले. त्या वेळी पंत कामासाठी जुन्नरला गेले होते. जुन्नरहून दादोजी परत … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई  भाग 13

शिवाजी महाराज फोटो

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई  भाग 13 राजांनी रोहिडेश्वराचे बांधकाम जारीने सुरू केले. तटबंदी भक्कम होत आली. पुण्याच्या वाड्यात दप्तरात स्वराज्याचे नवीन खाते उघडण्यात आले. बारा मावळांतले मावळे येत. मावळ्यांच्या नावनिशीवार याद्या होत. तीन हजारांपर्यंत मावळे वाढले होते. पंत हे सारे पाहत होते. जसा त्यांचा विरोध नव्हता, तसा त्यांचा पाठिंबाही नव्हता. जहागिरीच्या कामात लक्ष घालून … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग १२

छत्रपती

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग १२ दादोजींना आज दप्तरी यायला बराच उशीर झाला होता. दादोजींनी दप्तरी प्रवेश करताच शामराव नीळकंठ, सोनोपंत डबीर, बल्लाळ सबनीस उठून उभे राहिले. दादोजी बैठकीवर बसत म्हणाले, “आज पूजेला जरा वेळ झाला. शामराव, आपले वैद्य कुठं आहेत? काल मात्रा मिळाली नाही. ‘ शामराव नीळकंठ म्हणाले, ‘वैद्यराज चार दिवसांपूर्वी शिवापूरला गेले … Read more

मराठे पानिपत जिंकले असते तर

Royal Procession Maharaja Serfoji II

मराठे पानिपत जिंकले असते तर पानिपतच्या युद्धाविषयी थोडं वेगळं, जर मराठे पानिपत जिंकले असते तर देशावर काय परिणाम झाला असता ? 1. राजकीय परिणाम: जर मराठे पानिपत जिंकले असते तर ते भारतातील प्रमुख सत्ता म्हणून स्थापित झाले असते आणि प्रामुख्याने ब्रिटिश साम्राज्यवादी सत्ता कधीच स्थापन होऊ शकली नसती. मराठी साम्राज्याचा आणखी मोठा विस्तार झाला असता … Read more

पेशवाईला टक्कर देत राज्य करणारे छत्रपती प्रतापसिंह

छत्रपती प्रतापसिंह

पेशवाईला टक्कर देत राज्य करणारे छत्रपती प्रतापसिंह —————————-डॉ. श्रीमंत कोकाटे —————————- छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले लोककल्याणकारी राज्य अत्यंत कठीण काळात टिकवून ठेवणारे कर्तृत्ववान छत्रपती म्हणजे सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज पहिले! त्यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1793 रोजी झाला. त्यांचे वडील दुसरे छत्रपती शाहू महाराज तर मातोश्री आनंदीबाई होत्या. शाहू महाराजांच्या अकाली … Read more