मराठे पानिपत जिंकले असते तर

Royal Procession Maharaja Serfoji II

मराठे पानिपत जिंकले असते तर पानिपतच्या युद्धाविषयी थोडं वेगळं, जर मराठे पानिपत जिंकले असते तर देशावर काय परिणाम झाला असता ? 1. राजकीय परिणाम: जर मराठे पानिपत जिंकले असते तर ते भारतातील प्रमुख सत्ता म्हणून स्थापित झाले असते आणि प्रामुख्याने ब्रिटिश साम्राज्यवादी सत्ता कधीच स्थापन होऊ शकली नसती. मराठी साम्राज्याचा आणखी मोठा विस्तार झाला असता … Read more

पेशवाईला टक्कर देत राज्य करणारे छत्रपती प्रतापसिंह

छत्रपती प्रतापसिंह

पेशवाईला टक्कर देत राज्य करणारे छत्रपती प्रतापसिंह —————————-डॉ. श्रीमंत कोकाटे —————————- छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले लोककल्याणकारी राज्य अत्यंत कठीण काळात टिकवून ठेवणारे कर्तृत्ववान छत्रपती म्हणजे सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज पहिले! त्यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1793 रोजी झाला. त्यांचे वडील दुसरे छत्रपती शाहू महाराज तर मातोश्री आनंदीबाई होत्या. शाहू महाराजांच्या अकाली … Read more

राजमाता जिजाऊ

ऐशा राजमाता होणे नाही

राजमाता जिजाऊ काव्यप्रकार : अभंग विषय : राजमाता जिजाऊ लखोजी जाधव | पित्याची पुण्याई ||माता गिरीजाई | कन्यारत्न ||1|| जिजाऊ जन्मली | किर्ती जगतात ||भवानी साक्षात || राजमाता ||2|| शूर पराक्रमी | मुखी शालीनता ||कर्तव्यनिष्ठता | बुध्दिमानी ||3|| स्वराज्य स्थापन | ज्योत पेटवली ||गुणे रुजवली | स्वाभिमानी ||4|| धडे रामायण | महाभारताचे ||उच्च संस्काराचे | … Read more

श्रीमान योगी लेखक रणजीत देसाई भाग 10

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजीत देसाई भाग 10राजांची दौड सुरू झाली.राजांनी मारलेला वाघ बघायला वाड्यात पुणे लोटले होते. चौकात वाघ पडला होता. सईबाई जिजाबाईच्यासह वाघ बघून गेल्या होत्या. राजे आपल्या महालात गेले होते. संध्याकाळ होत आली होती. दादोजीपंत मासाहेबांच्या महालात आले. ‘केवढा मोठा वाघ! एकट्या शिवबानं मारला, म्हणे.’‘भारीच धाडशी पोर.’ जिजाबाई कौतुकाने म्हणाल्या. ‘तेच सांगण्यासाठी आलो … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 9

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 9 बरेच दिवस पद्मिनी राजांच्या मनात घोळत होती. पदरी माणसे गोळा होत होती. मित्रपरिवार वाढत होता. त्यात गुंजवण्याचे येसाजी कंक होते; मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर, नऱ्हेकरांचे बाळाजी चिमणाजी होते. कावजी कोंढाळकर, जिऊ महाला, वाघोजी तुपे, सूर्याजीराव काकडे यांसारखी लहान-थोर मंडळी होती. बाजी पासलकर तर साठीच्या घरातले उमराव; पण • … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 8

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 8 राजे दादोजींच्या बरोबर मावळ फिरत होते. वाड्यात दप्तर पाहत होते; पायरीवर आलेला न्याय जिजाबाईनी गोतमुखाने सोडविलेला पाहत होते. वाड्यात कीर्तनकार येत होते, भजनी लोक येत होते. भजन-कीर्तनांत राजांचा जीव रमून जाई. एखाद्या शाहिराचा पोवाडा ऐकत असता अंगात वीरश्री संचरे. खरा कंटाळा येई, तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा. जहागिरीवर … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7 पावसाळा संपला. सुगी जवळ आली; आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना जिजाबाई शिवाजींसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठविली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली. मेणे सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठविले गेले. वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार, म्हणून शिवबाला खूप … Read more

राज्यारोहण दिनाच्या निमित्ताने या राज्यारोहणाचे सयाजीरावांनी घडवून आणलेल्या समाजक्रांतीतील अन्योन्य स्थान

सयाजी महाराज दानवीर शासक

राज्यारोहण दिनाच्या निमित्ताने या राज्यारोहणाचे सयाजीरावांनी घडवून आणलेल्या समाजक्रांतीतील अन्योन्य स्थान समाजक्रांतिकारक राज्यारोहण – सुरक्षा घोंगडे, वारणानगरSuraksha Ghongade (७५०७३९९०७२) १७ व्या शतकात शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले ‘रयतेचे राज्य’ म्हणजे तत्कालीन महाराष्ट्रीयन जनतेच्या आकांक्षांची परिपूर्ती होती. परकीय सत्तांच्या जाचातून मुक्ती ही त्यावेळच्या समाजाची सर्वात महत्वपूर्ण गरज होती. शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांच्या लढवय्यांना सोबत घेत जनतेची परकीय … Read more

छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह १७ एप्रिल १६४०   

छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा  विवाह

छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह १७ एप्रिल १६४० लहानग्या शिवबाला घडविता घडविता जिजाऊसाहेब स्वतः जातीने सारा राज्यकारभार बघत होत्या .अनेकांशी सल्लामसलत करून त्यांना स्वराज्य कार्यात सामील करून घेत होत्या. केवळ आऊसाहेबांनी घातल्या शब्दाखातर अनेक मातब्बर घराणी ह्या स्वराज्य कार्यात सामील होत होती. शिवबा ही स्वराज्यकार्यात स्वतःला झोकून देत होते. कुणासाठीही न थांबणारा काळ … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 5

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 5 बाल शिवाजी वर्षाचा झाला, त्या वेळी मुलुखात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले. गावे ओस पडत होती. पोसायला अशक्य झालेली जनावरे सोडून दिल्यामुळे वैराण मुलुखातून ती जनावरे भटकताना दिसत होती. गावे सोडून चाललेल्या माणसांचे तांडे देशोधडीला लागत होते. धान्य ही संपत्ती बनली होती. सोन्याला कुत्रे विचारीत नव्हते. जिकडे जावे, … Read more