मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख देसाई ही महत्त्वाची वतने होत

मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख देसाई ही महत्त्वाची वतने होत मध्ययुगीन मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख–देसाई मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख–देसाई ही महत्त्वाची वतने होत. देश म्हणजे परगणा (हल्लीच्या तालुक्याएवढा किंवा मोठा प्रदेश) होय. त्यावर अधिकार गाजवणारी ती विविध वतने होत. देशमुख म्हणजे देशमुख्य होय. देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत तो सर्वाधिकारी असे. देशमुखी वतनाचे हे महत्त्व लक्षात घेऊन रामचंद्रपंत अमात्यांनी त्यांच्या राजनितीवरील … Read more

राज्यारोहण दिनाच्या निमित्ताने या राज्यारोहणाचे सयाजीरावांनी घडवून आणलेल्या समाजक्रांतीतील अन्योन्य स्थान

सयाजी महाराज दानवीर शासक

राज्यारोहण दिनाच्या निमित्ताने या राज्यारोहणाचे सयाजीरावांनी घडवून आणलेल्या समाजक्रांतीतील अन्योन्य स्थान समाजक्रांतिकारक राज्यारोहण – सुरक्षा घोंगडे, वारणानगरSuraksha Ghongade (७५०७३९९०७२) १७ व्या शतकात शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले ‘रयतेचे राज्य’ म्हणजे तत्कालीन महाराष्ट्रीयन जनतेच्या आकांक्षांची परिपूर्ती होती. परकीय सत्तांच्या जाचातून मुक्ती ही त्यावेळच्या समाजाची सर्वात महत्वपूर्ण गरज होती. शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांच्या लढवय्यांना सोबत घेत जनतेची परकीय … Read more

छत्रपती ताराराणीसाहेब यांना आज स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा

छत्रपती ताराराणीसाहेब यांना आज स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा ९ डिसेंबर महाराणी ताराराणी यांचा स्मृतिदिन मराठेशाही मालोजीराजे भोसले वंशावळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशहा औरंगजेब महाराष्ट्रात आला. तो २७ वर्षे येथेच राहिला.छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणींनी औरंगजेबाशी सात वर्षे शौर्यशाली लढत दिली. शूर सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या … Read more