जिजाऊचे विचार

जिजाऊचे विचार सा-या जगात गाजे चमचम शिवबाची तलवार त्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार…..!!धृ!! केली चढाई ऐसी की गनिमहि फाकला मातेसमान लेखून शिलाचा जगी दिला दाखलासाडीचोळीचा आहेर देऊन रक्षिली वै-याचीही नारत्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार….!!1!! मायभूमीच्या रक्षणा सदा ऊभा केला शेतकरी देठ तयाच्या बांधावरचा जावो कधी ना चोरी काळ्या मातीच्या कष्टक-यावर नकोच अत्याचार त्या … Read more

श्रीमान योगी लेखक रणजीत देसाई भाग 10

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजीत देसाई भाग 10राजांची दौड सुरू झाली.राजांनी मारलेला वाघ बघायला वाड्यात पुणे लोटले होते. चौकात वाघ पडला होता. सईबाई जिजाबाईच्यासह वाघ बघून गेल्या होत्या. राजे आपल्या महालात गेले होते. संध्याकाळ होत आली होती. दादोजीपंत मासाहेबांच्या महालात आले. ‘केवढा मोठा वाघ! एकट्या शिवबानं मारला, म्हणे.’‘भारीच धाडशी पोर.’ जिजाबाई कौतुकाने म्हणाल्या. ‘तेच सांगण्यासाठी आलो … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 9

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 9 बरेच दिवस पद्मिनी राजांच्या मनात घोळत होती. पदरी माणसे गोळा होत होती. मित्रपरिवार वाढत होता. त्यात गुंजवण्याचे येसाजी कंक होते; मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर, नऱ्हेकरांचे बाळाजी चिमणाजी होते. कावजी कोंढाळकर, जिऊ महाला, वाघोजी तुपे, सूर्याजीराव काकडे यांसारखी लहान-थोर मंडळी होती. बाजी पासलकर तर साठीच्या घरातले उमराव; पण • … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 8

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 8 राजे दादोजींच्या बरोबर मावळ फिरत होते. वाड्यात दप्तर पाहत होते; पायरीवर आलेला न्याय जिजाबाईनी गोतमुखाने सोडविलेला पाहत होते. वाड्यात कीर्तनकार येत होते, भजनी लोक येत होते. भजन-कीर्तनांत राजांचा जीव रमून जाई. एखाद्या शाहिराचा पोवाडा ऐकत असता अंगात वीरश्री संचरे. खरा कंटाळा येई, तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा. जहागिरीवर … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7 पावसाळा संपला. सुगी जवळ आली; आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना जिजाबाई शिवाजींसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठविली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली. मेणे सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठविले गेले. वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार, म्हणून शिवबाला खूप … Read more

मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख देसाई ही महत्त्वाची वतने होत

छत्रपती

मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख देसाई ही महत्त्वाची वतने होत मध्ययुगीन मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख–देसाई मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख–देसाई ही महत्त्वाची वतने होत. देश म्हणजे परगणा (हल्लीच्या तालुक्याएवढा किंवा मोठा प्रदेश) होय. त्यावर अधिकार गाजवणारी ती विविध वतने होत. देशमुख म्हणजे देशमुख्य होय. देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत तो सर्वाधिकारी असे. देशमुखी वतनाचे हे महत्त्व लक्षात घेऊन रामचंद्रपंत अमात्यांनी त्यांच्या राजनितीवरील … Read more

राज्यारोहण दिनाच्या निमित्ताने या राज्यारोहणाचे सयाजीरावांनी घडवून आणलेल्या समाजक्रांतीतील अन्योन्य स्थान

सयाजी महाराज दानवीर शासक

राज्यारोहण दिनाच्या निमित्ताने या राज्यारोहणाचे सयाजीरावांनी घडवून आणलेल्या समाजक्रांतीतील अन्योन्य स्थान समाजक्रांतिकारक राज्यारोहण – सुरक्षा घोंगडे, वारणानगरSuraksha Ghongade (७५०७३९९०७२) १७ व्या शतकात शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले ‘रयतेचे राज्य’ म्हणजे तत्कालीन महाराष्ट्रीयन जनतेच्या आकांक्षांची परिपूर्ती होती. परकीय सत्तांच्या जाचातून मुक्ती ही त्यावेळच्या समाजाची सर्वात महत्वपूर्ण गरज होती. शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांच्या लढवय्यांना सोबत घेत जनतेची परकीय … Read more

मराठा आरक्षण आवाहन

मराठा आरक्षण आवाहन पुरुषोत्तम खेडेकर चिखलीसंस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघदिनांक.. २८-१२-२०२३ विषय – राज्य मागासवर्ग आयोग माहिती फॉर्म भरणे जय जिजाऊ मराठा बंधू भगिनींनो व सर्वच समाज बांधवांनो ,सर्वोच्च न्यायालयाच्या मे २०२१ च्या निकालानुसार मराठा समाज सामाजिक दृष्ट्या पुढारलेला आहे असे मानले जाते.या कारणाने मराठा समाजाला आरक्षण नाकारण्यात आले होते. तरीही या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने … Read more

भारत में रही सदा सम्पन्नता

chhatrapati shivaji maharajanche balpan nibandh

भारत में रही सदा सम्पन्नता भारत में रही सदा सम्पन्नता, सभ्यता, संस्कृति,छल कपट से मिटी अखण्ड भारत की आकृति। यहाँ गूंजती रहेगी महान योद्धाओं की वीरगाथा,भगवा लहराया शिवाजी ने प्रशंसनीय शौर्यगाथा। सन्1630 ई. में जन्में शिवा, स्थान दुर्ग शिवनेरी,पिता शाहजी, माता जीजाबाईं धर्मपरायण नारी। बाल्यावस्था से ही पराक्रमी, जगदम्ब भक्तिधारी,शिवाजी हुए अपने गुरु मा जिजाऊ … Read more

२४ डिसेंबरला मराठा आरक्षण नाहीच

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

२४ डिसेंबरला मराठा आरक्षण नाहीच फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, फेब्रुवारी महिन्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं २४ डिसेंबरचं आंदोलन होणार, … Read more