श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7 पावसाळा संपला. सुगी जवळ आली; आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना जिजाबाई शिवाजींसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठविली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली. मेणे सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठविले गेले. वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार, म्हणून शिवबाला खूप … Read more

मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख देसाई ही महत्त्वाची वतने होत

मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख देसाई ही महत्त्वाची वतने होत मध्ययुगीन मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख–देसाई मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख–देसाई ही महत्त्वाची वतने होत. देश म्हणजे परगणा (हल्लीच्या तालुक्याएवढा किंवा मोठा प्रदेश) होय. त्यावर अधिकार गाजवणारी ती विविध वतने होत. देशमुख म्हणजे देशमुख्य होय. देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत तो सर्वाधिकारी असे. देशमुखी वतनाचे हे महत्त्व लक्षात घेऊन रामचंद्रपंत अमात्यांनी त्यांच्या राजनितीवरील … Read more

राज्यारोहण दिनाच्या निमित्ताने या राज्यारोहणाचे सयाजीरावांनी घडवून आणलेल्या समाजक्रांतीतील अन्योन्य स्थान

सयाजी महाराज दानवीर शासक

राज्यारोहण दिनाच्या निमित्ताने या राज्यारोहणाचे सयाजीरावांनी घडवून आणलेल्या समाजक्रांतीतील अन्योन्य स्थान समाजक्रांतिकारक राज्यारोहण – सुरक्षा घोंगडे, वारणानगरSuraksha Ghongade (७५०७३९९०७२) १७ व्या शतकात शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले ‘रयतेचे राज्य’ म्हणजे तत्कालीन महाराष्ट्रीयन जनतेच्या आकांक्षांची परिपूर्ती होती. परकीय सत्तांच्या जाचातून मुक्ती ही त्यावेळच्या समाजाची सर्वात महत्वपूर्ण गरज होती. शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांच्या लढवय्यांना सोबत घेत जनतेची परकीय … Read more

मराठा आरक्षण आवाहन

मराठा आरक्षण आवाहन पुरुषोत्तम खेडेकर चिखलीसंस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघदिनांक.. २८-१२-२०२३ विषय – राज्य मागासवर्ग आयोग माहिती फॉर्म भरणे जय जिजाऊ मराठा बंधू भगिनींनो व सर्वच समाज बांधवांनो ,सर्वोच्च न्यायालयाच्या मे २०२१ च्या निकालानुसार मराठा समाज सामाजिक दृष्ट्या पुढारलेला आहे असे मानले जाते.या कारणाने मराठा समाजाला आरक्षण नाकारण्यात आले होते. तरीही या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने … Read more

भारत में रही सदा सम्पन्नता

भारत में रही सदा सम्पन्नता भारत में रही सदा सम्पन्नता, सभ्यता, संस्कृति,छल कपट से मिटी अखण्ड भारत की आकृति। यहाँ गूंजती रहेगी महान योद्धाओं की वीरगाथा,भगवा लहराया शिवाजी ने प्रशंसनीय शौर्यगाथा। सन्1630 ई. में जन्में शिवा, स्थान दुर्ग शिवनेरी,पिता शाहजी, माता जीजाबाईं धर्मपरायण नारी। बाल्यावस्था से ही पराक्रमी, जगदम्ब भक्तिधारी,शिवाजी हुए अपने गुरु मा जिजाऊ … Read more

२४ डिसेंबरला मराठा आरक्षण नाहीच

२४ डिसेंबरला मराठा आरक्षण नाहीच फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, फेब्रुवारी महिन्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं २४ डिसेंबरचं आंदोलन होणार, … Read more

छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा  विवाह १७ एप्रिल १६४०   

छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा  विवाह

छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा  विवाह १७ एप्रिल १६४० लहानग्या शिवबाला घडविता घडविता जिजाऊसाहेब स्वतः जातीने सारा राज्यकारभार बघत होत्या .अनेकांशी सल्लामसलत करून त्यांना स्वराज्य कार्यात सामील करून घेत होत्या. केवळ आऊसाहेबांनी घातल्या शब्दाखातर अनेक मातब्बर घराणी ह्या स्वराज्य कार्यात सामील होत होती.          शिवबा ही स्वराज्यकार्यात स्वतःला झोकून देत होते. … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 5

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 5 बाल शिवाजी वर्षाचा झाला, त्या वेळी मुलुखात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले. गावे ओस पडत होती. पोसायला अशक्य झालेली जनावरे सोडून दिल्यामुळे वैराण मुलुखातून ती जनावरे भटकताना दिसत होती. गावे सोडून चाललेल्या माणसांचे तांडे देशोधडीला लागत होते. धान्य ही संपत्ती बनली होती. सोन्याला कुत्रे विचारीत नव्हते. जिकडे जावे, … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 6

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 6 शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत शिवाजीराजांच्यासह येताच दादोजी कोंडदेवांनी जहागिरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वस्त्यांसाठी कौल दिला. जागा निवडली. शिवापूर, शहापूर यांसारखी गावे रूप घेऊ लागली. आंब्याच्या बागा उठवल्या गेल्या. वस्ती करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मदत दिली जाऊ लागली. वाडा अशा माणसांनी सदैव भरला जाऊ लागला. जिजाबाईंच्याकडे बायाबापड्या येत होत्या. त्यांची … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 4

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 4 बाल शिवाजी आजीच्या मांडीवर, आईच्या कुशीत, दासदासींच्या अंगाखांद्यांवर वाढत होता. कुठल्याही वतारणीने दाराशी यावे आणि खुळखुळे पुढे करावेत; आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे. जुन्नरला गेलेले शास्त्री येताना पितळेचा वाळा घेऊन यावेत. सारे हसू लागले, की त्यांनी म्हणावे, ‘सरकार! चांदी-तोड्याच्या वाळ्यांनी बाळाला बाळसं चढत नाही. चढतं, ते याच पंचरसी … Read more