मराठे पानिपत जिंकले असते तर

Royal Procession Maharaja Serfoji II

मराठे पानिपत जिंकले असते तर पानिपतच्या युद्धाविषयी थोडं वेगळं, जर मराठे पानिपत जिंकले असते तर देशावर काय परिणाम झाला असता ? 1. राजकीय परिणाम: जर मराठे पानिपत जिंकले असते तर ते भारतातील प्रमुख सत्ता म्हणून स्थापित झाले असते आणि प्रामुख्याने ब्रिटिश साम्राज्यवादी सत्ता कधीच स्थापन होऊ शकली नसती. मराठी साम्राज्याचा आणखी मोठा विस्तार झाला असता … Read more

पेशवाईला टक्कर देत राज्य करणारे छत्रपती प्रतापसिंह

छत्रपती प्रतापसिंह

पेशवाईला टक्कर देत राज्य करणारे छत्रपती प्रतापसिंह —————————-डॉ. श्रीमंत कोकाटे —————————- छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले लोककल्याणकारी राज्य अत्यंत कठीण काळात टिकवून ठेवणारे कर्तृत्ववान छत्रपती म्हणजे सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज पहिले! त्यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1793 रोजी झाला. त्यांचे वडील दुसरे छत्रपती शाहू महाराज तर मातोश्री आनंदीबाई होत्या. शाहू महाराजांच्या अकाली … Read more

राजमाता जिजाऊ

ऐशा राजमाता होणे नाही

राजमाता जिजाऊ काव्यप्रकार : अभंग विषय : राजमाता जिजाऊ लखोजी जाधव | पित्याची पुण्याई ||माता गिरीजाई | कन्यारत्न ||1|| जिजाऊ जन्मली | किर्ती जगतात ||भवानी साक्षात || राजमाता ||2|| शूर पराक्रमी | मुखी शालीनता ||कर्तव्यनिष्ठता | बुध्दिमानी ||3|| स्वराज्य स्थापन | ज्योत पेटवली ||गुणे रुजवली | स्वाभिमानी ||4|| धडे रामायण | महाभारताचे ||उच्च संस्काराचे | … Read more

ऐशा राजमाता होणे नाही

ऐशा राजमाता होणे नाही

ऐशा राजमाता होणे नाही ऐशा राजमाता होणे नाही,जयांनी दोनदोन छत्रपती घडविले.ऐशा राजमाता होणे नाही,जयांनी बळीराजा सुखीसंपन्न व्हावा,ऐसे बाळकडू दिले,सोन्याचा नांगर,शिवरायांच्या हाती देऊन.ऐशा राजाऊ होणे नाही,जयांनी राजा हाती तलवार देण्याआधी,श्रीराम अन् श्रीकृष्ण दिला माथी.जियेचे अलौकिक स्फूरण लिहिता,लेखणी थिजती,शाई न पुरती.तियेची आज जयंती.दुजा महाथोर,जयाचे नांव स्वामी विवेकानंद अपारंपार,जयाने हिंदू धर्माची महती गायीली सातासमुद्रापार.ऐकता विश्व,विश्वबंधुत्व,जाहले शिकागोत स्तिमित.जयाचा एक … Read more

जिजाऊचे विचार

जिजाऊचे विचार सा-या जगात गाजे चमचम शिवबाची तलवार त्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार…..!!धृ!! केली चढाई ऐसी की गनिमहि फाकला मातेसमान लेखून शिलाचा जगी दिला दाखलासाडीचोळीचा आहेर देऊन रक्षिली वै-याचीही नारत्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार….!!1!! मायभूमीच्या रक्षणा सदा ऊभा केला शेतकरी देठ तयाच्या बांधावरचा जावो कधी ना चोरी काळ्या मातीच्या कष्टक-यावर नकोच अत्याचार त्या … Read more

श्रीमान योगी लेखक रणजीत देसाई भाग 10

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजीत देसाई भाग 10राजांची दौड सुरू झाली.राजांनी मारलेला वाघ बघायला वाड्यात पुणे लोटले होते. चौकात वाघ पडला होता. सईबाई जिजाबाईच्यासह वाघ बघून गेल्या होत्या. राजे आपल्या महालात गेले होते. संध्याकाळ होत आली होती. दादोजीपंत मासाहेबांच्या महालात आले. ‘केवढा मोठा वाघ! एकट्या शिवबानं मारला, म्हणे.’‘भारीच धाडशी पोर.’ जिजाबाई कौतुकाने म्हणाल्या. ‘तेच सांगण्यासाठी आलो … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 9

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 9 बरेच दिवस पद्मिनी राजांच्या मनात घोळत होती. पदरी माणसे गोळा होत होती. मित्रपरिवार वाढत होता. त्यात गुंजवण्याचे येसाजी कंक होते; मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर, नऱ्हेकरांचे बाळाजी चिमणाजी होते. कावजी कोंढाळकर, जिऊ महाला, वाघोजी तुपे, सूर्याजीराव काकडे यांसारखी लहान-थोर मंडळी होती. बाजी पासलकर तर साठीच्या घरातले उमराव; पण • … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 8

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 8 राजे दादोजींच्या बरोबर मावळ फिरत होते. वाड्यात दप्तर पाहत होते; पायरीवर आलेला न्याय जिजाबाईनी गोतमुखाने सोडविलेला पाहत होते. वाड्यात कीर्तनकार येत होते, भजनी लोक येत होते. भजन-कीर्तनांत राजांचा जीव रमून जाई. एखाद्या शाहिराचा पोवाडा ऐकत असता अंगात वीरश्री संचरे. खरा कंटाळा येई, तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा. जहागिरीवर … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7 पावसाळा संपला. सुगी जवळ आली; आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना जिजाबाई शिवाजींसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठविली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली. मेणे सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठविले गेले. वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार, म्हणून शिवबाला खूप … Read more

मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख देसाई ही महत्त्वाची वतने होत

छत्रपती

मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख देसाई ही महत्त्वाची वतने होत मध्ययुगीन मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख–देसाई मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख–देसाई ही महत्त्वाची वतने होत. देश म्हणजे परगणा (हल्लीच्या तालुक्याएवढा किंवा मोठा प्रदेश) होय. त्यावर अधिकार गाजवणारी ती विविध वतने होत. देशमुख म्हणजे देशमुख्य होय. देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत तो सर्वाधिकारी असे. देशमुखी वतनाचे हे महत्त्व लक्षात घेऊन रामचंद्रपंत अमात्यांनी त्यांच्या राजनितीवरील … Read more