छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह १७ एप्रिल १६४०   

छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा  विवाह

छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांचा विवाह १७ एप्रिल १६४० लहानग्या शिवबाला घडविता घडविता जिजाऊसाहेब स्वतः जातीने सारा राज्यकारभार बघत होत्या .अनेकांशी सल्लामसलत करून त्यांना स्वराज्य कार्यात सामील करून घेत होत्या. केवळ आऊसाहेबांनी घातल्या शब्दाखातर अनेक मातब्बर घराणी ह्या स्वराज्य कार्यात सामील होत होती. शिवबा ही स्वराज्यकार्यात स्वतःला झोकून देत होते. कुणासाठीही न थांबणारा काळ … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 5

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 5 बाल शिवाजी वर्षाचा झाला, त्या वेळी मुलुखात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले. गावे ओस पडत होती. पोसायला अशक्य झालेली जनावरे सोडून दिल्यामुळे वैराण मुलुखातून ती जनावरे भटकताना दिसत होती. गावे सोडून चाललेल्या माणसांचे तांडे देशोधडीला लागत होते. धान्य ही संपत्ती बनली होती. सोन्याला कुत्रे विचारीत नव्हते. जिकडे जावे, … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 6

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 6 शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत शिवाजीराजांच्यासह येताच दादोजी कोंडदेवांनी जहागिरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वस्त्यांसाठी कौल दिला. जागा निवडली. शिवापूर, शहापूर यांसारखी गावे रूप घेऊ लागली. आंब्याच्या बागा उठवल्या गेल्या. वस्ती करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मदत दिली जाऊ लागली. वाडा अशा माणसांनी सदैव भरला जाऊ लागला. जिजाबाईंच्याकडे बायाबापड्या येत होत्या. त्यांची … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 4

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 4 बाल शिवाजी आजीच्या मांडीवर, आईच्या कुशीत, दासदासींच्या अंगाखांद्यांवर वाढत होता. कुठल्याही वतारणीने दाराशी यावे आणि खुळखुळे पुढे करावेत; आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे. जुन्नरला गेलेले शास्त्री येताना पितळेचा वाळा घेऊन यावेत. सारे हसू लागले, की त्यांनी म्हणावे, ‘सरकार! चांदी-तोड्याच्या वाळ्यांनी बाळाला बाळसं चढत नाही. चढतं, ते याच पंचरसी … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग ३

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग ३ लखुजीरावांच्या खुनाच्या बातमीने खचलेल्या जिजाबाई त्या आघातातून लौकर उठू शकल्या नाहीत. रात्री, अपरात्री त्या दचकून जाग्या होत. सारे अंग घामानेडबडबून निघे. घरात चुकून भांड्यांचा आवाज झाला, तरी त्यांना कापरा सुटे. • सज्जातून दिसणाऱ्या लेण्याद्रीकडे पाहत त्या बसून असत. कुणी बोलायला गेले, तर डोळ्यांना पाझर सुटे, बोलणाऱ्याला शब्द सुचत … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 2

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग-2 सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते. भोसल्यांची कुमकही एका बाजूला उभी होती. बाळकृष्णपंत हनुमंते, शामराव नीळकंठ, रघुनाथ बल्लाळ, कोरडे ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाज्याशी उभी होती. एक शाही मेणा पहिल्या चौकात ठेवला होता. भोईपट बांधलेले भोई चौकाच्या एका कोपऱ्यात उभे होते. विश्वासरावांची मंडळी आत जिजाऊंची खणानारळाने ओटी भरत … Read more

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्वाची बैठक बैठकीतील ठराव

जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्वाची बैठक बैठकीतील ठराव अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील २५ ते ३० हजार मराठा बांधव सहभागी झाले होते. बैठकीत पुढील ठराव सर्वानुमते पास झाले. १) मराठ्यांच्या ओबीसीत समावेशामुळे SC, ST आणि VJ-NT बांधवांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागत नाही(वेगळा प्रवर्ग असल्यामुळे). काहीजण म्हणतात ओबीसींवर … Read more

छत्रपति शिवाजी महाराज के समय में कभी भी किसी औरत का नाच गाना नहीं हुआ

छत्रपति शिवाजी महाराज के समय में कभी भी किसी औरत का नाच गाना नहीं हुआ। महिलाओं का हमेशा सम्मान किया जाता था चाहे वह दुश्मन की पत्नी भी क्यों ना हो सभी को अपनी माता और बहन के समान समझा जाता था।उनका साफ कहना था महिलाओं की गरिमा हमेशा बनाए रखनी चाहिए। बेशक वह महिला … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग १

शिवाजी महाराज फोटो

श्रीमान योगी लेखक रणजित देसाईभाग १ शिवनेरी पायथ्याचे जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणांत उठून दिसत होते. जुन्नरपासून थोड्या अंतरावर असलेल्या आंबराईत शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते. एका डेरेदार आम्रवृक्षाखाली शहाजीराजे छोट्या संभाजीसह उभे होते. दुपार टळत येऊनही अद्याप वारा सुरू झाला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते. रात्रीची थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती. आंबराईतून … Read more

इंदोरनरेश मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर

इंदोरनरेश मल्हारराव होळकर १५ डिसेंबर १७३७ निजाम भोपाळला पोहोचला होता .दक्षिणेतून सैन्यासह नसिर जंग येताच दोन्ही कात्रीत मराठ्यांना चिरडून टाकावे अशी निजामची योजना होती . श्रीमंत बाजीराव पेशवे भोपाळ जवळ पोहोचले. मराठ्यांवर सरळ चाल करून न जाता निजामाने शहराचा आश्रय घेतला .शहराच्या मागे दोन तलाव होते , आणि समोर नाला होता .निजाम आणि अशा रीतीने … Read more