छत्रपती शिवराय छत्रपती शाहू आणि मराठी भाषा

छत्रपती शिवराय छत्रपती शाहू आणि मराठी भाषा

छत्रपती शिवराय छत्रपती शाहू आणि मराठी भाषा छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू आणि मराठी भाषा…🚩 (इतिहास अभ्यासक मालोजी जगदाळे). पत्रलेखन आणि राजभाषेतील मराठीचे/मराठी शब्दांचे प्रमाण शिवपूर्वकाळात म्हणजे १६२८ मध्ये शेकडा १४.४ टक्के होते.शिवकाळात म्हणजे १६७७ मध्ये ६२.७ एवढे झाले. शाहूकाळात मराठी भाषेने कळस गाठला आणि इस १७२८ मध्ये हे प्रमाण ९३.७ टक्क्यांपर्यंत वाढले. सध्याच्या लाखभर शब्दसंख्या … Read more

पुरंदरचा तह

पुरंदरचा तह

पुरंदरचा तह संपूर्णपणे पराभूत होऊन सुद्धा दुष्मानाशी तडजोड करणे म्हणजे जगातील कुठल्याही राजकारणी खेळीचा कळसचं आणि ती खेळी म्हणजे “इतिहासप्रसिद्ध पुरंदरचा तह” जो झाला, १३ जून १६६५… १३ जून १६६५ पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री आणि मिर्झाराजा यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता. त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या औपचारिकतेचे … Read more

महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा

महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा

भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक व पुरोगामी शासक महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा प्रारंभिक आयुष्य आज श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची १५७ वी जयंती, महाराजांचे मुळ नाव गोपाळ काशीराम गायकवाड, महाराजांचा जन्म ११ मार्च १८ ६३ रोजी कौळाणे ता मालेगाव जि नाशिक खान्देशात झाला, वयाच्या अकराव्या वर्षा … Read more

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे दत्तकविधान

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे दत्तकविधान

महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे दत्तकविधान महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे दत्तकविधान (27 मे 1875) महाराष्ट्रातील एका खेडेगावातून (कौळाणे, ता.मालेगाव, जि. नाशिक) गेलेला गोपाळ दत्तकविधानाने बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड झाले. या नृपतीने बडोद्यात केलेल्या सुधारणा थक्क करणाऱ्या होत्या. बारा वर्षापर्यंत अशिक्षित असणार्‍या या गोपाळला दत्तकमाता जमनाबाईसाहेब, दिवाण टी. माधवराव आणि इंग्रजांनी नियुक्त केलेल्या शिक्षक एफ.ए. एच. इलियट … Read more

छत्रपति शिवरायांची माहिती

छत्रपति शिवरायांची माहिती

छत्रपति शिवरायांची माहिती छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना  माहिती नाही. निदान ही पोस्ट वाचून तरी त्याना माहित होईल. स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे ☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆_______________________________१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील)-सिंदखेड राजा २) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे ३) विठोजीराजे* (शिवरायांचे चुलते)- भातवडी ४) शहाजीराजे- होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.दावनगेरे … Read more

सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन

Memorial Day of Sayajirao Gaikwad

सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन सयाजीराव खंडेराव गायकवाड म्हणजे भूतपूर्व बडोदे संस्थानचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक ( १८८१-१९३९). त्यांचे मूळ नाव गोपाळराव काशीराव गायकवाड. त्यांचा जन्म १७ मार्च १८६३ रोजी नाशिक जिल्ह्यातील कवळाणे येथे झाला. दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. गादीवर आल्याबरोबर (२८ डिसेंबर १८८१) त्यांनी आर्थिकदृष्ठ्या राज्याची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना … Read more

मराठे पानिपत जिंकले असते तर

Royal Procession Maharaja Serfoji II

मराठे पानिपत जिंकले असते तर पानिपतच्या युद्धाविषयी थोडं वेगळं, जर मराठे पानिपत जिंकले असते तर देशावर काय परिणाम झाला असता ? 1. राजकीय परिणाम: जर मराठे पानिपत जिंकले असते तर ते भारतातील प्रमुख सत्ता म्हणून स्थापित झाले असते आणि प्रामुख्याने ब्रिटिश साम्राज्यवादी सत्ता कधीच स्थापन होऊ शकली नसती. मराठी साम्राज्याचा आणखी मोठा विस्तार झाला असता … Read more

राजमाता जिजाऊ

ऐशा राजमाता होणे नाही

राजमाता जिजाऊ काव्यप्रकार : अभंग विषय : राजमाता जिजाऊ लखोजी जाधव | पित्याची पुण्याई ||माता गिरीजाई | कन्यारत्न ||1|| जिजाऊ जन्मली | किर्ती जगतात ||भवानी साक्षात || राजमाता ||2|| शूर पराक्रमी | मुखी शालीनता ||कर्तव्यनिष्ठता | बुध्दिमानी ||3|| स्वराज्य स्थापन | ज्योत पेटवली ||गुणे रुजवली | स्वाभिमानी ||4|| धडे रामायण | महाभारताचे ||उच्च संस्काराचे | … Read more

जिजाऊचे विचार

जिजाऊचे विचार सा-या जगात गाजे चमचम शिवबाची तलवार त्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार…..!!धृ!! केली चढाई ऐसी की गनिमहि फाकला मातेसमान लेखून शिलाचा जगी दिला दाखलासाडीचोळीचा आहेर देऊन रक्षिली वै-याचीही नारत्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार….!!1!! मायभूमीच्या रक्षणा सदा ऊभा केला शेतकरी देठ तयाच्या बांधावरचा जावो कधी ना चोरी काळ्या मातीच्या कष्टक-यावर नकोच अत्याचार त्या … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7 पावसाळा संपला. सुगी जवळ आली; आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना जिजाबाई शिवाजींसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठविली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली. मेणे सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठविले गेले. वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार, म्हणून शिवबाला खूप … Read more