महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा

महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा

भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक व पुरोगामी शासक महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा प्रारंभिक आयुष्य आज श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची १५७ वी जयंती, महाराजांचे मुळ नाव गोपाळ काशीराम गायकवाड, महाराजांचा जन्म ११ मार्च १८ ६३ रोजी कौळाणे ता मालेगाव जि नाशिक खान्देशात झाला, वयाच्या अकराव्या वर्षा … Read more

शिवचरीत्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती

शिवचरीत्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजिक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स.१६३० मध्ये छत्रपती महाराजांचा जन्म झाला.एका आख्यायिके नुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान शूर साहसी योध्दा पुत्र व्हावा अशी शिवाई देवीला जिजाबाईंनी प्रार्थंना केली होती.म्हणून त्यांचे नांव “शिवाजी” असे ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांचा जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर ,अमहदनगर,आणि गोवळकोंडा या … Read more

सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन

Memorial Day of Sayajirao Gaikwad

सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन सयाजीराव खंडेराव गायकवाड म्हणजे भूतपूर्व बडोदे संस्थानचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक ( १८८१-१९३९). त्यांचे मूळ नाव गोपाळराव काशीराव गायकवाड. त्यांचा जन्म १७ मार्च १८६३ रोजी नाशिक जिल्ह्यातील कवळाणे येथे झाला. दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. गादीवर आल्याबरोबर (२८ डिसेंबर १८८१) त्यांनी आर्थिकदृष्ठ्या राज्याची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना … Read more

मराठे पानिपत जिंकले असते तर

Royal Procession Maharaja Serfoji II

मराठे पानिपत जिंकले असते तर पानिपतच्या युद्धाविषयी थोडं वेगळं, जर मराठे पानिपत जिंकले असते तर देशावर काय परिणाम झाला असता ? 1. राजकीय परिणाम: जर मराठे पानिपत जिंकले असते तर ते भारतातील प्रमुख सत्ता म्हणून स्थापित झाले असते आणि प्रामुख्याने ब्रिटिश साम्राज्यवादी सत्ता कधीच स्थापन होऊ शकली नसती. मराठी साम्राज्याचा आणखी मोठा विस्तार झाला असता … Read more

पेशवाईला टक्कर देत राज्य करणारे छत्रपती प्रतापसिंह

छत्रपती प्रतापसिंह

पेशवाईला टक्कर देत राज्य करणारे छत्रपती प्रतापसिंह —————————-डॉ. श्रीमंत कोकाटे —————————- छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले लोककल्याणकारी राज्य अत्यंत कठीण काळात टिकवून ठेवणारे कर्तृत्ववान छत्रपती म्हणजे सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज पहिले! त्यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1793 रोजी झाला. त्यांचे वडील दुसरे छत्रपती शाहू महाराज तर मातोश्री आनंदीबाई होत्या. शाहू महाराजांच्या अकाली … Read more

जिजाऊचे विचार

जिजाऊचे विचार सा-या जगात गाजे चमचम शिवबाची तलवार त्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार…..!!धृ!! केली चढाई ऐसी की गनिमहि फाकला मातेसमान लेखून शिलाचा जगी दिला दाखलासाडीचोळीचा आहेर देऊन रक्षिली वै-याचीही नारत्या तलवारीची धार होते जिजाऊचे विचार….!!1!! मायभूमीच्या रक्षणा सदा ऊभा केला शेतकरी देठ तयाच्या बांधावरचा जावो कधी ना चोरी काळ्या मातीच्या कष्टक-यावर नकोच अत्याचार त्या … Read more

श्रीमान योगी लेखक रणजीत देसाई भाग 10

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजीत देसाई भाग 10राजांची दौड सुरू झाली.राजांनी मारलेला वाघ बघायला वाड्यात पुणे लोटले होते. चौकात वाघ पडला होता. सईबाई जिजाबाईच्यासह वाघ बघून गेल्या होत्या. राजे आपल्या महालात गेले होते. संध्याकाळ होत आली होती. दादोजीपंत मासाहेबांच्या महालात आले. ‘केवढा मोठा वाघ! एकट्या शिवबानं मारला, म्हणे.’‘भारीच धाडशी पोर.’ जिजाबाई कौतुकाने म्हणाल्या. ‘तेच सांगण्यासाठी आलो … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 8

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 8 राजे दादोजींच्या बरोबर मावळ फिरत होते. वाड्यात दप्तर पाहत होते; पायरीवर आलेला न्याय जिजाबाईनी गोतमुखाने सोडविलेला पाहत होते. वाड्यात कीर्तनकार येत होते, भजनी लोक येत होते. भजन-कीर्तनांत राजांचा जीव रमून जाई. एखाद्या शाहिराचा पोवाडा ऐकत असता अंगात वीरश्री संचरे. खरा कंटाळा येई, तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा. जहागिरीवर … Read more

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7

Maratha Empire

श्रीमान योगी लेखक रणजित देसाई भाग 7 पावसाळा संपला. सुगी जवळ आली; आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना जिजाबाई शिवाजींसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठविली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली. मेणे सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठविले गेले. वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार, म्हणून शिवबाला खूप … Read more

मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख देसाई ही महत्त्वाची वतने होत

मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख देसाई ही महत्त्वाची वतने होत मध्ययुगीन मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख–देसाई मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख–देसाई ही महत्त्वाची वतने होत. देश म्हणजे परगणा (हल्लीच्या तालुक्याएवढा किंवा मोठा प्रदेश) होय. त्यावर अधिकार गाजवणारी ती विविध वतने होत. देशमुख म्हणजे देशमुख्य होय. देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत तो सर्वाधिकारी असे. देशमुखी वतनाचे हे महत्त्व लक्षात घेऊन रामचंद्रपंत अमात्यांनी त्यांच्या राजनितीवरील … Read more